अहमदनगर :- राजकारणात केव्हा काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. ज्या गोष्टींमध्ये फायदा असेल तो निर्णय त्या वेळी घेतला जातो.
त्यामुळे चाणाक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्यातरी थांबा आणि वाट पाहा अशीच भूमिका घेतली आहे.
केंद्रात पुन्हा मोदी सरकार आलं तर त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा राज्यात युतीला होऊ शकतो.
केंद्रात आघाडीचं सरकार आलं तर राज्यात त्याचा फटका युतीला बसू शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकींच्या निकालांवर राज्याचं राजकारण अवलंबून आहे.
- Ajanta Caves: तुम्हाला माहिती आहे का अजिंठा लेण्यांचा शोध कसा लागला? कशाप्रकारे अजिंठा लेण्या दृष्टिक्षेपात पडल्या? वाचा माहिती
- Multibagger Stock : रॉकेटच्या वेगाने पळत आहे ‘या’ कंपनीचा शेअर, 32 रुपयांवरून थेट 190 रुपयांची मोठी उडी…
- Ahmednagar News : अधिकाऱ्यांसह आमदार, राजकीय नेत्यांना भुरळ घालणारा महाराज खुनातील आरोपी ! अहमदनगरमध्ये छातीवर केलेल्या घटस्थापनेने झाला होता प्रसिद्ध..
- कार,विजेचे मीटर, फ्रिज इत्यादी उपकरणे जोडले जातील तुमच्या मोबाईलशी! खराब होण्याची शक्यता असल्यास तुम्हाला मिळेल मोबाईलवर अलर्ट
- Ahmednagar Politics : तब्बल १२ वर्षांनंतर केडगावचे ‘कोतकर’ राजकारणात सक्रिय ! विखेंसाठी कंबर कसली, पण परिणाम काय होणार? राजकीय समीकरणे कशा पद्धतीने बदलणार? पहा..