भोपाळ : मध्य प्रदेशच्या राज्यस्तरीय ‘टायगर स्ट्राइक फोर्सच्या (एसटीएसएफ) सतर्कतेमुळे धार जिल्ह्यातील एका टोलनाक्याजवळ तब्बल ८ कोटी रुपयांचे १५,५०० किलो रक्तचंदन जप्त करण्यात आले.
यावेळी तामिळनाडूतील दोघांसह ३ तस्करांना अटक केल्याचे रविवारी एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन आरोपी एका वाहनातून विदेशात मागणी असणारे रक्तचंदन चेन्नई येथून मुरादाबादकडे घेऊन जात असताना धामनोद येथील खलघाट टोलनाक्याजवळ एसटीएसएफच्या पथकाने ही कारवाई केली. यानंतर तामिळनाडूतील तिरुवल्लुवर येथून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली.
- आनंदाची बातमी ! स्विफ्टचे सीएनजी मॉडेल लवकरच लॉन्च होणार; किंमत अन मायलेजविषयी जाणून घ्या…
- Pune Bharti 2024 : MBBS झाला आहात…? मग पुण्यात आहे उत्तम नोकरीची संधी; आत्ताच करा या लिंकवर क्लिक
- Maratha Mandir Mumbai : पदवीधर धारकासाठी मुंबईत मराठा मंदिरार्गत 12 रिक्त पदे, अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा बातमी
- Government Scheme : सरकारच्या ‘या’ योजेनचा लाभ घेऊन महिला सुरु करू शकतात स्वतःचा व्यवसाय; मिळत आहे लाखो रुपयांचे कर्ज…
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 1 लाखाचे होतील 2 लाख ! किती महिन्यात होणार पैसे डबल ? वाचा सविस्तर