अहमदनगर :- मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे खासदार दिलीप गांधी यांनी नगर भाजप शहर जिल्ह्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे, असे खासदार गांधी म्हणाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या व भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या मोठे यश मिळाले आहे.
अजहर प्रकरणात अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून देण्यात आले होते. त्यामुळे अखेर अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. आता देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या दहशतवाद्यांची गय केली जाणार नाही.
- Multibagger stocks : आता खरेदी करा, पहिल्याच दिवशी 200 रुपयांपर्यंत पोहोचेल ‘हा’ शेअर, किंमत फक्त 75 रुपये…
- Ahmednagar News : नगरची दुरवस्था ! शहरातील ‘तो’ कोट्यवधींचा मॉडेल रस्ता वर्षभरात उखडला, ना ठेकेदारावर कारवाई ना दुरुस्तीही
- कालपर्यंतचे सोबती लंकेंविरोधात व विखेंच्या विजयासाठी अजित पवारांची सभा, लगेचच शरद पवार शड्डू ठोकणार, काका-पुतण्याची ‘खेळी’ नगरची गणिते बदलवणार?
- Mango Wrong Combination : आंब्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ गोष्टींचे सेवन, अन्यथा…
- Success Story: वयाच्या 62 व्या वर्षी ही महिला करते दररोज 1 हजार लिटर दुधाची विक्री व महिन्याला कमावते 4 लाख रुपये नफा! वाचा यशोगाथा