अहमदनगर – दैनिक भास्कर पेपरचे जिल्हा प्रतिनिधी उमेश दारुणकर यांना मंगळवार (दि.१३) दुपारी रेल्वेने जोराची धडक दिल्याने या अपघातात ते जागीच ठार झाले. अद्याप अपघाताचे कारण समजू शकले नाही.
पत्रकार उमेश दारुणकर गेली 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात होते. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये विविध वृत्त वाहिन्यांना काम केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून ते दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते.
आज दुपारी साडेतीन चार वाजण्याच्या दरम्यान त्यांनी नगर-कल्याण रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज खालून जात असताना गोवा एक्सप्रेसने उडविले. तोंडावरून रेल्वेचा चाक गेल्याने त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता. ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.
- आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर हरवला तर काय करणार ? वाचा सविस्तर
- Post Office पेक्षा जबरदस्त परतावा देणारी LIC ची योजना, दररोज 45 रुपये जमा केल्यास मिळणार 25 लाख रुपये ! कोणती आहे ही योजना ?
- 30 एप्रिलपासून कस राहणार महाराष्ट्रातील हवामान ? पावसाची स्थिती काय राहणार ? जाणून घ्या सविस्तर
- Ahmednagar News : कार व दोन दुचाकींचा भीषण अपघात ! एक ठार तर एक जखमी
- Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये एमआयएमने माघार का घेतली? मुस्लिम समाजानेच त्यांचा एकजुटीने केला विरोध? बदलती समीकरणे दक्षिणेत ट्विस्ट आणणार