अहमदनगर : कर्जत तालुक्यातील ताजू येथील १९ शेतकऱ्यांवर कालवा फोडल्याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पाटबंधारे विभागात काम करणारे अंबादास निवृत्ती गिरमे यांच्या यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी ताजू येथील बापू खेत्रू हाके,बाबा कोंडीबा चोरमले,रामदास किसन दराडे,संपत लक्ष्मण दराडे,लक्ष्मण खेत्रू हाके,
बारकू सोनू चोरमले,पर्वतराव खेत्रू हाके,भिवा रावा चोरमले,अजित फिरंगु कोळपे,भिवा चोरमले,शिवाजी गेणा हाके,अंबादास बापू दराडे,पोपट किसन दराडे,देविदास बापू दराडे,नवनाथ बापू दराडे,दिगंबर परशुराम दराडे,
नितीन शिवाजी दराडे,मधुकर लक्ष्मण दराडे,रघु चोरमले सर्वजन रा.ताजू यांच्यावर कालवा फोडून कालव्याचे पाणी वळवून शासनाचे ३ लाख रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Stock Market : मुकेश अंबानींच्या ‘या’ कंपनीचा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांची झुंबड, किंमत फक्त 22 रुपये…
- Soybean Variety: खरिपात ‘या’ सोयाबीन वाणाची लागवड करा आणि कमी पावसात भरघोस उत्पादन मिळवा! वाचा माहिती
- महिलांनो! महिन्याला 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळवण्याची सुवर्णसंधी; वाचा कसा घ्याल केंद्र सरकारच्या ड्रोन दिदी योजनेचा लाभ?
- रो रो सेवेद्वारे कोकण रेल्वेची ३२.९८ कोटींची कमाई
- Benefits Of Aamras During Summers : उन्हाळ्यात अमरसाचे सेवन करणे खूपच फायदेशीर, शरीर राहील जास्त काळ थंड…