दुष्काळामुळे काम मिळत नसल्याने मजुराची गळफास घेत आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीरामपूर | बेलापूर येथील राजेंद्र पांडुरंग नगरकर (वय ४०) यांनी रविवारी सायंकाळी बेलापूर खुर्द येथे बोरीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

चांदनगर येथे राहणारे नगरकर मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

दुष्काळामुळे काम मिळत नसल्याने नगरकर काही दिवसांपासून विमनस्क अवस्थेत होते. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave a Comment