अहमदनगर :- भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त घोषणा करून त्यांची चेष्टा केली. त्यांना सन्मानाने जगण्यासाठी कधी शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाही.
शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी दिली. पण अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीस लावले, अशी भावना राष्ट्रवादीत आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरमध्ये नगर, श्रीगोंदे, जामखेड व कर्जत तालुक्यांमधील प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
शेतकऱ्यांचे खरे सरकार येण्यासाठी राष्ट्रवादीत दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले. अंजना पवार, महेश जगताप, संदीप सुरवसे, संतोष कोकाटे, शारदा ठोंबरे, कमला माळी, शंकर पवार, हाजी इम्रान युसूफ, शहाजी गोरे, दिलीप कांकरिया हे राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले.
- Post Office : पोस्ट ऑफिस एफडीमध्ये 5 वर्षासाठी एक लाखाची गुंतवणूक केल्यास तुम्हाला किती फायदा होईल? जाणून घ्या…
- तरुणपणात कर्करोगावर मात करत घेतली खाजगी जेट व्यवसायात उडी! आज आहे करोडो रुपयांचा व्यवसाय, वाचा कनिका टेकरीवाल यांची यशोगाथा
- Bank Loan : ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का; आता कर्ज घेणे महागणार
- Mahindra 9-seater SUV : आता 5 आणि 7 सीटर गाड्या विसरा…! महिंद्राने लॉन्च केली 9 सीटर एसयूव्ही; किंमत खूपच कमी…
- QR Code: स्वतःचा क्यूआर कोड तयार करायचा आहे? कुठे फिरायची गरज नाही! ‘या’ पद्धतीने अगदी आरामात तयार करा स्वतःचा क्यूआर कोड